Tuesday 30 October 2012

भुसार घराण्याची ओळख

सतराव्या शतकात नायक गोपाल यांनी किराणा घराण्याची स्थापना केली. या घराण्याचा भर हळुवारपणे रागदारी उलगडत जाणे, दीर्घ दमश्वास, शुद्ध उच्चार या गोष्टींवर होता. अशाच प्रकारे सोळाव्या शतकात ग्वालियर घराणे, एकोणिसाव्या शतकात आग्रा, जयपूर वगैरे घराणी अस्तित्वात आली. प्रत्येक घराण्याची काही न काही तरी खासियत असते.

एकविसाव्या शतकात या सर्वांपासून वेगळे एक नवे घराणे अस्तित्वात आले. त्याचे काय झाले, की बंगळूर येथे श्रीयुत अमृत जोशी ऊर्फ महात्मा नावाचे एक गृहस्थ वसतिगृहात राहत होते. त्यांना नेहमी काही तरी नवीन करायची आवड होती. विविध घराण्यांचा त्यांचा अभ्यास होता. परंतु सतत ताना म्हणून म्हणून त्यांनी आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली. रागदारीचा अंतर्बाह्य विचार करून नवीन गणिते आखली, नवीन नियम तयार केले आणि नवीन रचना पाडल्या (बुंदी पाडल्या सारख्या). अनेक मिश्र राग तयार केले.

ही गायनाची पद्धत सर्वांसाठी नवीन होती. त्यांची एकेक तान ऐकणाऱ्याच्या हृदयास ताण देऊन जात असे. या निराळ्या पद्धतीमुळे अनेक लोक त्याकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी शिष्यत्व स्वीकारले. या शिष्यांनी या नवीन घराण्याला नाव देण्याचे ठरवले.

महाराष्ट्रात किराणा आणि भुसार मालाची अनेक दुकाने आहेत. जेव्हा या नवीन घराण्याचे संगीत कानावर पडते तेव्हा किराणा आणि भुसार मालाची आठवण होते. त्यापैकी किराणा घराणे आधीपासून अस्तित्वात आहे, त्यामुळे आपल्या घराण्याचे नाव भुसार ठेवावे असे शिष्यांनी ठरवले आणि त्याला लगेचच सर्व संमती मिळाली. गुरूंच्या परवानगीनंतर हे नाव समाजात प्रसृत करण्यात आले.

भुसार घराण्याचे काही नियम आणि अटी सुद्धा आहेत. त्यांची माहिती पुढच्या भागांमध्ये घेऊया.

 - एक भुसार शिष्य 

Tuesday 23 October 2012

True Bhusars : Shankar and Hariharan

My pleasure in introducing a legendary performance by these two true Bhusar fellows, Shankar and Hariharan.
http://www.youtube.com/watch?v=xyFLG97IvJY&feature=related

Your comments are most welcome :D

Best !
Vishal

Friday 19 October 2012


चलो चलता हूँ..! (हा हा हा ...!!)
अक्सर शाम की तनहाई मैं...
पड़ा रहता हूँ अपने आप मैं...
खोया खोया कभी जगा-जगा अंदरही अंदर...
चाँद की ओझल किरने, सूरज से उधार लीयी हुवी..
शांति मैं लथपथ ..
मेरे दायरे के इर्दगिर्द..भटकती हैं..
उसी शाम की आहोश मैं..!

कागज का पन्ना मेरे लाब्जोंको सहारता हैं अपने कंधोपर...
मन को कर देता हूँ निछावर लाब्जोंके आगाज मैं...
और तुम कहते हो 'क्या कविता लिखी हैं..!!'
कविता तो मैंने न देखी, न सुनी, न सोची, न लिखी..
बस उतर गयी इस दिलसे आपके दिमाख तक..
उसी बारिश की तरह जिसे पता भी नहीं वो किसे भिगाती हैं..!

जाओ पुछो सूरज से 'क्या उसे पता हैं वो ही चाँद की रौशनी हैं?'
वो कहेगा बेशक..'ये चाँद कौन हैं...?'
वैसेही देखता हूँ उन कागज पे लिखे लम्हों को, मैं परायी नजरसे..
सृजन के बाद अब वो मेरे नहीं हैं..पराये हैं मुझे उतनेही जितने तुम्हे...
वो कागज रख देता हूँ कही दूर, नजरोंके दीदार से भी दूर..
और मुस्कुराता हैं सूरज रात के अँधेरे मैं..चांदपर..

समय चलता हैं अपनी गतीसे और मैं चलता हूँ समय के साथ..
गुजर जाते हैं पल , लम्हे..दिन, महीने..साल ...
और अब याद आते हैं सिर्फ तुम्हारे वो काले बाल..
वो कभी घुटनों तक लम्बे हुवा करते थे..
अब घुटनेही ना रहे..!
देखो क्या खेल हैं वक्त का..!

फिर भी तुम्हारी मुस्कराहट आज भी वैसीही हैं...
तुम्हारी तस्वीर ढूंडता हूँ उस कोने मैं और मिल जाती हैं वोही कविता ...
अब वो भी तो बुढी हो गयी हैं..!!
देखता हूँ उस तरफ.. पानी भरे आखोंसे...
अब बचा हैं सिर्फ धुँआ...धुन्दला धुन्दलासा...

शाम सुरज्से बाते कर रही हैं...
चलो चलता हूँ..!

कवी बेजार (उर्फ अमृत)